सत्याकडे जाण्याचा माणसाचा मार्ग ......
तेव्हाच सुरू होतो जेव्हा ......
त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते,
त्याचप्रमाणे......
तो यशाकडे तेव्हाच झेपावतो
जेव्हा .......
त्याला स्वतःच्या अपयशाची जाणीव होते.
स्वप्नाळू माणसेच यशस्वी होतात,
स्वप्ने पाहिली की,,,,,,,
मनात ओढ आपोआपच निर्माण होते,
मनाला सूचना
अन्
पावलांना दिशा मग सापडत जातात.👣👣👣
................ *RG*
No comments:
Post a Comment